Friday, July 15, 2011

मुंबईवर आतंकवादि हल्ला आणि एक सामान्य माणुस


मुंबईवर आतंकवादि हल्ला आणि एक सामान्य माणुस


मुंबईत पुन्हा आतंकवादि हल्ल्याची बातमी आली आणि माझ्या पोटात भितीचा गोळा आला. एकाच वेळी तीन-तीन ठिकाणि बाँब स्फ़ोटाने मुंबई पुन्हा विदिर्ण झाली ! सर्वत्र एकदम गोंधळ माजला. न्युज चॅनल्स वर एकच विषय " मुंबईवर पुन्हा आतंकवादि हल्ला ! "

राहुल गांधी म्हणतो कि "...असे हल्ले रोखणे शक्य नाहि. असे हल्ले अफ़गाणिस्तान मधे होतच राहातात......"

या महाशयांना काय म्हणायचय ?
 

असं म्हणण म्हणजे आतंकवादि हल्ल्यात बळी गेलेल्या सामान्य माणसांचा (कॉमन मॅन) अपमान नाहि का ?
कि यांना सामान्य व्यक्तिंशी(कॉमन मॅनशी) काहि घेण-देणंच नाही ?
भारताची तुलना अफ़गाणिस्तान सारख्या देशाची तुलनाच कशी करु शकतात ?

पहा ! असे आहेत भारताच्या भावि पंतप्रधानांचे (?) विचार.

हो रहा भारत निर्माण (?). ..


दुर्दैव !

पण मला खात्रि आहे माझे दक्ष पोलिस आपली कामगीरी चोख बजावतिलच. जिवाची बाजी लावुन जसे संसदेवर हल्ला करणार्‍या अफ़जल गुरु किंवा ताज हल्ल्यातिल अजमल कसाब ला पकडलेच. त्याप्रमाणेच दादर, ओपेरा हाऊस, आणि झवेरीबाजारच्या हल्लेखोरांनाहि लवकरच पकडतिल.

मग त्यानंतर काय ? वर्षानु वर्षे न्यायालयात खटले चालणार, माननिय न्यायमुर्त्ति आतंकवाद्यांना शिक्षा ठोठावणार, अगदि तसच ज्याप्रमाणे अफ़जल गुरु आणि कसाब च्या बाबतित घडले. आणि त्यानंतर हि अगदि तसेच निव्वळ राजकिय स्वार्थासाठी शिक्षेची अंम्मलबजावणि मात्र घडणार नाहि, त्यांना सरकार  जावई करुन घेईल. त्यांच्यावर कोट्यावधी रुपये खर्च करण्यात येईल. ज्यांनी अनेक निरपराध  जनतेचे प्राण घेतले त्याच्यासाठी शाहि थाट !..........बाप रे !

भारत ' सोने कि चिडिया ' असला तरिहि या देशात रहाणारा मी एक सामान्य माणुस अतिशय गरिब आहे. "अतिथि देवो भव " अशी आमची संस्कृति असली तरिहि अशा आतंकवाद्यांच्या सरबराईत ठेवण्यासाठि होणारा प्रचंड खर्च माझ्या खिशाला परवडणारा नाहि. त्यामुळे कर्तव्य दक्ष पोलिसांना विनंति आहे कि, "कृपया तुम्ही तरि माझा (सामान्य माणसाचा) विचार करा. त्या अतिरेक्यांना किमान जिवंत पकडण्याच्या भानगडीत पडु नका. कारण त्यांना जिवंत पकडल्यानंतर पुन्हा तेच पहिले पाढे पंन्नास.

प्रश्न असा पडतो कि ......
  1. एवढि सतर्क सुरक्षा यंत्रणा असताना हे आतंकवादि घुसतातच कसे ?
  2. हल्ले फ़क्‍त हिंदु बहुल परिसरातच का होतात ?
  3. आतंकवादि हल्ल्यांमधे फ़क्‍त हिंदुच का मरतात ?
  4. नविन येणारा दंगल विरोधि कायद्या नुसार जर हिदु दंगलखोर/आतंकवादि वृत्तिचा आहे, तर होणारे आतंकवादि हल्ले हिंदु वस्त्यांमधेच का होतात?
  5. मग असा कायदा करुन सरकार हिंदुंवर इंग्रजांप्रमाणे आत्याचारकरत नाहि का?
  • नुकताच झालेला आतंकवादि हल्ला खरच आतंकवादि हल्ला होता का ?
  • कि सध्या चालु असलेला काळा पैसा, भ्रष्टाचाराच्या मुख्य विषया पासुन लोकांचे लक्ष विचलित करण्याचा हा सत्ताधार्यांचा केविलवाणा प्रयत्न होता ?
कारण ४ जुलै २०११, रामदेव बाबांचे आंदोलन दडपण्या साठि झोपलेल्या लोकांवर, मध्य रात्रि च्या वेळी सरकार ने जो अत्याचार केला,अगदि जालियनवाला बाग ची आठवन ताजी होते. त्यावरुन सरकार कोणत्या थराला जाऊ शकते हे आपल्याला लक्षात आलेच आहे.

याचा आपण सर्वांनी आवश्य विचार करावा


-एक सामान्य माणुस

1 comment:

  1. राहुल गांधी चिल्लर आहे यासाठी आता ह्याची खबर घेतली पाहिजे , १५ ऑगस्ट ला फाशी झाली पाहिजे तुम्ही आवाज द्या !
    कासाबला पाळणारे हि राहुल गांधीची खानदान आहे !

    ReplyDelete

...तो आपका अल्ला ही मालिक है !

एक ग्यारवी के छात्र कैलाश तिवारी की मेहनत देखिये और कुछ समझने का प्रयास करे .....
अगर फिर भी इसमे वीएचपी और आरएसएस का षड्यंत्र नजर आए तो आपका अल्ला ही मालिक है !!!


Know the Little Bit about RSS >>